तुझ्यापासून दूर जाणं, मला कधी जमलंच नव्हतं
तुझ्याशी अबोला धरणं, मला कधी सुचलंच नव्हतं
तुझं नेहमीचं रुसण, मी कधी टाळलच नव्हतं
तुझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून, मी स्वप्न कधी पाळलच नव्हतं
तू मला न दिसण, मला कधी खपलच नव्हतं
पण हे असंच होईल, मला कधी वाटलंच नव्हतं
तुझ्या डोळ्यांत पाणी, मी कधी आणलंच नव्हतं
माझ्या डोळ्यांतले पाणी, तू कधी पाहिलंच नव्हतं
माझं दुख ओठांवर, मी कधी आणलंच नव्हतं
मजपासून दूर जाताना, माझं मन तू कधी जाणलंच नव्हतं
Subscribe to:
Post Comments (Atom)
Todalas Mitra :-)
ReplyDeletekhupach mast....:-)
ReplyDelete